Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»विकासाचे खरे शिल्पकार भुसावळनगरीचे संतोषभाऊ चौधरीच….

राजकारण

विकासाचे खरे शिल्पकार भुसावळनगरीचे संतोषभाऊ चौधरीच….

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraApril 22, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ शहराचा विकास करण्याची साधी कल्पना सुद्धा सुचली नव्हती.

भुसावळ– शहर तालुक्याचे आणि रेल्वेचे एक महत्त्वाचे प्रसिद्ध शहर होते आणि आहे काही वर्षांपूर्वी भुसावळ शहराची पूर्ण रचना ही एखाद्या खेडेगावाप्रमाणे होती तत्कालीन कोणत्याही नेत्याला भुसावळ शहराचा विकास करण्याची साधी कल्पना सुद्धा सुचली नव्हती.

भुसावळ शहराचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी शहरातील जामनेर रोड,जळगाव रोड, वरणगाव रोड तसेच यावल रस्त्याचे रुंदीकरण करून भुसावळ शहराच्या सौंदर्यात प्रथम आणि मोठी लक्षवेधी भर टाकली आहे.संतोषभाऊ चौधरी यांचा सर्व समावेशक असा विकासाचा अजेंडा होता त्यावेळेस भुसावल शहरात दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असतात तर भुसावळ शहरातील वरील ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करू शकला नसता परंतु संतोषभाऊंनी भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन भुसावळ शहराचा कायापालट केला आणि तो सर्वांगीण विकास आजही सर्वांना दिसून येत आहे त्यामुळे भुसावळ शहरात संतोष भाऊ म्हणजे “नो चिंता” असे म्हटले जाते.

बाजारपट्टा भागात केवळ २० ते २५ दुकाने होती त्यामुळे भुसावळ टपरी युक्त दुकानाचे दिसून येत होते परंतु संतोषभाऊ चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ठराविक ठिकाणी अनेक व्यापारी संकुलनाचे बांधकाम करून व्यापाऱ्यांना व्यवसायाची एक कायमस्वरूपी संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्यामुळे शहरात सर्व शहरातील ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून येत असल्याने व्यापारी वर्तुळात एक नवचैतन्य निर्माण होऊन भुसावळ शहरात आज एक लक्षवेधी बाजारपेठ निर्माण झाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ठिय्या; अखेर गुन्हा दाखल

April 22, 2026

जळगावात बजरंग दल आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन !

April 22, 2026

वसुंधरा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील झाडांना पाणी देत जनजागृती

April 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add